राज्यातील १५०० शाळा डिजिटल रूपात रुपांतरित होणार
महाराष्ट्र सरकारने ‘डिजिटल शिक्षण अभियान’अंतर्गत १५०० शाळा पूर्णतः डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, ई-कंटेंट, इंटरनेट कनेक्शन आणि विद्यार्थ्यांसाठी टॅब दिले जाणार आहेत.– ठिकाण: राज्यभर– महत्त्व: शिक्षण सुधारणा, ग्रामीण भागातील संधी
राज्यातील १५०० शाळा डिजिटल रूपात रुपांतरित होणार Read More »